संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अजित डोवाल यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- भारत चीन तणाव हा कायम असून हा तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. चीनने आपली दादागिरी कायम ठेवत भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न भारतीय सैन्यांनी हाणून पाडला आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून घुसखोरी करून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. आता […]
Continue Reading